Bhagavad Gita Updesh In Marathi: भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये तीन गोष्टींना नरकाचे द्वार मानले आहे. या तीन गोष्टींमुळे माणूस नेहमी दुःखी राहतो आणि प्रत्येक कार्यात त्याला नैराश्य येते. जर या तीन गोष्टींवर नियंत्रण मिळवले, तर आत्मा पवित्र होतो आणि जीवनात यश आणि खरा आनंद आपोआप मिळतो.